या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रु.
कोणत्या शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार आहे या संदर्भात आपण आज या लेखात माहिती जाणून घेवूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती . महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास या … Read more