या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक नुकसान भरपाई crop damage insurance
crop damage insurance धाराशिव जिल्ह्याच्या खरीप २०२२ संदर्भात ८०-११० टक्क्यांचे सूत्र लागू झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाला आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे. रक्कम देण्यास राज्यस्तरीय बैठकीत कृषी सचिवांनी संमती दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी बुधवारी (ता. १९) दिली. खरीप २०२२ मधील नुकसान भरपाई संदर्भात व पंचनाम्यांच्या प्रती संदर्भात … Read more